" मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही "
000o000
" मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाही. त्याच कारणच हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो. वर्तमानकाळ जपतो. मागच्या पुढच्या क्षणांचं तो काही देणं लागत नाही. जीव वाचावा म्हणून केलेल्या प्रार्थनांशी त्याचा संबंध नाही. जिवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही.*
वपुर्झा /95/Surendra /22022025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा