शनिवार, १ फेब्रुवारी, २०२५

" आपलं कुटूंब महाभारताचा भाग नाही का?"

"आपलं कुटूंब महाभारताचा भाग नाही का?"

                           000o000

                "  आपलं कुटूंब महाभारताचा भाग नाही का? लग्न -विवाह हा एकच विषय खूप मोठा आहे. आजही देशस्थ, कोकणस्थ, कऱ्हाडे, सी. के. पी., एस. के. पी. हे भेदभाव नाहीत का? समोरची व्यक्ती हीं आपल्या सारखीच जितीजागती आणि सुशिक्षित माणूस आहे, ह्याचा कितपत विचार होतो? सौन्दर्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतील, ते मी समजू शकतो. गरिबी आणि श्रीमंतीचे राक्षस अजून मध्ये येतात. परंपरा, संस्कार, मानपान, देवाणघेवाण अशा किती क्षुद्र गोष्टीभोवती आजही आपण वावरत आहोत? कशाच्या आधारावर आपण स्वतःला माणूस म्हणवून घ्यायचं?

वपुर्झा /Surendra /01022025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा