सोमवार, ३ फेब्रुवारी, २०२५

खरं तर दासबोधा नंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असत."

" खरं तर दासबोधा नंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असत." 

                           000o000

                "  दासबोधसारखा महान ग्रंथ, करमणूक करणारा ग्रंथ नव्हे. माणसातल्या वृत्तीतली एकही छटा तिथं निसटलेली नाही. मुंबईच्या शेअर बाजारात मध्यभागी बसून समर्थांनी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात. खरं तर दासबोधा नंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहिली नसती तरी चाललं असत. तरी इतकी पुस्तक निघतात. कारण अहंकार, मलाही जग समजलंय हे सांगायचा अट्टाहास. मी तरी एवढं लेखन का केल? मनाचे श्लोक वाचून गप्प बसायला हवं होत.

वपुर्झा / 04  /Surendra /04022025

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा