" विचार शृंखला: 12,13,14"
12) " संपत आलेल्या जाणिवेच्या दुःखावर औषध नाही. "
13) " माणसाचा, मृत्यूपेक्षा भयंकर शत्रू कुणी तर तो म्हणजे अहंकार! "
14) " संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही."
वपुर्झा/Surendra/19092025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा