" मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाहीं. "
000o000
' मृत्यूवर कुणालाच विजय मिळवता येत नाहीं. त्याचं कारणच हे, तो काटेकोरपणे वेळा सांभाळतो. वर्तमानकाळ जपतो. मागच्या - पुढच्या क्षणांचं तो काही देणं लागत नाही. जीव वाचवा म्हणून केलेल्या प्रार्थंनांशी त्यांचा संबंध नाही. जिवाभावाचा माणूस त्याने नेला म्हणून तुम्ही दिलेले शिव्याशाप आणि पुढच्याच क्षणी नातेवाईकांनी फोडलेल्या किंकाळ्या तो ऐकत नाही.'
वपूर्झा / 095/Surendra /26122024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा