शनिवार, २१ डिसेंबर, २०२४

" विचारांचा काथ टाकल्या शिवाय आपल्या आयुष्याच पान रंगात नाही "

" विचारांचा काथ टाकल्या शिवाय आपल्या आयुष्याच पान रंगात नाही "

                           000o000

               नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरत चिरंजीव होत. करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही. 

" साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असत. त्यात आपल्या विचारांचा काथ टाकल्या शिवाय आपल्या आयुष्याच पान रंगात नाही आणि लेखकाला हवा असतो संवाद. त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही "         

वपूर्झा / 108/Surendra /2212024

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा