" विचारांचा काथ टाकल्या शिवाय आपल्या आयुष्याच पान रंगात नाही "
000o000
नुसत्या वाचनाने माणूस मोठा होत नाही. वाचलेल्या विचारांना स्वतःचे अनुभव जोडायचे असतात म्हणजे ते ते साहित्य स्वतःपुरत चिरंजीव होत. करमणूक करवून घेतानाही स्वतःला खर्ची घातल्याशिवाय ती करमणूक भिनत नाही.
" साहित्य हे निव्वळ चुन्यासारखं असत. त्यात आपल्या विचारांचा काथ टाकल्या शिवाय आपल्या आयुष्याच पान रंगात नाही आणि लेखकाला हवा असतो संवाद. त्याशिवाय त्याचं पान रंगत नाही "
वपूर्झा / 108/Surendra /2212024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा