मंगळवार, २४ डिसेंबर, २०२४

" स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते ?"

"  स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते ?"

                           000o000

               स्वतःची अस्मिता कधी टिकवता येते ? तर मित्राच्या अस्मितेची जेव्हा सखोल जाणीव असते तेव्हा. ती जाणीव असली म्हणजे चारचौघात आपल्या मित्रांशी वा मैत्रिणीच्या बाबतीत कस वागायचं, बोलायचं हे आपोआप समजतं. आयुष्यभर माणूस समानधर्मियांच्या शोधात असतो. Birds of the sane feathers flock together म्हणतात, ते उगीच नाही. मैत्रीत न पटणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची शक्ती मिळवायची असते. वेगवेगळ्या प्रसंगी आपल वर्तन कस होत आणि तीच परिस्थिती मित्र कशी हाताळतो इकडे भान हवं. त्याचं चुकल तर कान पकडण्याचा अधिकार मिळवायचा असतो आणि त्याचं बरोबर वाटल तर अनुकरण करण्याचा मोठेपणा कमवावा लागतो.

वपूर्झा / 101/Surendra /24122024

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा