" जिव्हाळ्याच्या वर्तुळला माणूस हवा असतो, शात्राला उत्तरं हवी असतात "
000o000
" कुणाच्या वाट्याला कोणतं आयुष्य येईल, का येईल, तसंच का, वेगळं का नाही, एका ठराविक प्रसंगी त्या त्या व्यक्तीने तसेच निर्णय का घेतले ह्या प्रश्नांना उत्तरं नाहीत. आधी घटना घडतात. प्रश्नमाला नंतर तयार होतात. इट इज जस्ट लाईक पोस्ट-मार्टेम. प्राण गेला हे खरं. चिंकित्सा नंतर. निश्चित कशाने मेला ह्याचं अचूक उत्तर मिळाल्याने प्राण थोडाच परत येतो? जिव्हाळ्याच्या वर्तुळला माणूस हवा असतो, शात्राला उत्तरं हवी असतात "
वपुर्झा /157/Surendra / 02052025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा