" जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो."
. 000o000
" जगण्यासाठी प्रयोजन मिळालं की माणूस जगतो. तो प्रयोजन शोधत असतो. बायको, प्रेयसी, मुलबाळं, नोकरीं, पत, प्रतिष्ठा, पैंसा, वाहन, कीर्ती, मानसन्मान.... जितके डबे जोडता येतील तितके जोडायचे, व्याप वाढत गेला की बँकर्स शोधायचे. घाट संपला की जरजेपुरते जोडलेले बँकर्स सोडून द्यायचे. त्याच पळापळीत, गरज संपली आणि हौस भागली की आपल्यालाही तोडणारे भोवती असतात. पुन्हा एकाकीपण सुरु. अशा एकटेपणात ज्या माणसाकडे त्यांचं जगण्याचं प्रयोजन स्वतःच्या हातात नसतं, त्या माणसांच्या. ' ने रे पांडुरंगा ' च्या आरोळ्या सुरु होतात. "
वपुर्झा /101/Surendra / 21062025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा