शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

अहंकार

              निष्क्रिय माणसं आणि अतिअहंकारी माणसं शेवटी एकटी पडतात. आपल्या ह्याच स्वभावापायी आपण एकटे पडलो आहोत, हेही ते मान्य करीत नाहीत आणि तरीही त्यांपैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की, अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभतात. त्यामुळे आपलं आजवर काहीच चुकलेलं नाही, अशा समजुतीत ती आपला आळस आणि अहंकार दोन्हींचं जतन करतात. cp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा