शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

आऊष्य

सोबत काही येत नाही..ji स्वतः आनंदाने जगा... दुसर्यालाही जगु द्या..!!

चांगलं करता येत नसेल तर, निदान वाईटही करु नका...

आयुष्याच्या कोणत्या वळनावर कोणाचा तळतळाट आडवा जाईल.... सांगता यायचं नाही..!!

पैसा कमी असला तरी चालेल भरपुर माणसे कमवा... आयुष्य माणसांशिवाय जगता येत नाही....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा